Pankaj Varik

Pankaj Varik

ratnagiri railway station सुविधा, संपर्क क्रमांक,स्टेशन कोड

ratnagiri railway station

महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्हा हा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. या रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी सहज आणि सोपा मार्ग म्हणजे रेल्वे. मित्रांनो ratnagiri railway station हे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठे आणि प्रमुख रेल्वे टेशन आहे. व्यापाराच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने…

mandangad taluka मंडणगड तालुक्यातील टॉप पर्यटन स्थळे व माहिती

mandangad taluka

मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील mandangad taluka हा अत्यंत दुर्गम आणि निसर्गरम्य ऐतिहासिक वारसा  लाभलेला तालुका आहे.  रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरे कडील टोकाला वसलेला हा तालुका आहे.  मित्रांनो या तालुक्याची सीमा आहे रायगड जिल्हा आणि अरबी समुद्राला जोडलेली आहे. या तालुक्याचे खरे वैशिष्ट्य…

ratnagiri police academy रत्नागिरी पोलीस भारती साठी सुवर्ण संधी!

ratnagiri police academy

रत्नागिरीतील मित्र मैत्रिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वर्दीचे स्वप्न पूर्ण होणार.  मित्रांनो आताचे अपडेट नुसार आपण पाहणार आहोत ratnagiri police academy तर्फे पोलीस भरती पूर्व   प्रशिक्षण सुरू झाले आहे इयत्ता दहावी आणि बारावी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे.…

ratnadurg killa mahiti रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास

ratnadurg killa mahiti

नमस्कार मित्रांनो सर्वांचं रत्नागिरी माहिती या ब्लॉग वरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आपण पाहणार आहोत रत्नागिरीतील एक असं ठिकाण समुद्रकिनाऱ्यांनी व्यापलेला आहे ते म्हणजे रत्नदुर्ग किल्ला तर या ratnadurg killa mahiti मराठीमध्ये आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा…

ratnagiri hapus mango| ओळख, फायदे आणि सविस्तर माहिती

ratnagiri hapus mango

मित्रांनो उन्हाळ्याची चाहूल लागली की महाराष्ट्रात सर्वांच्या मनात दोनच गोष्टींची चर्चा रंगते, ती एक म्हणजे वाढता पारा आणि दुसरी म्हणजे बाजारात आलेला हापूस आंबा! पण मित्रांनो आंबा म्हटल्यावरही डोळ्यांसमोर पहिले नाव येते ते म्हणजे ‘रत्नागिरी हापूस’. तर हा केवळ एक…

ratnagiri district information: तालुके, नद्या, पर्यटन स्थळे

ratnagiri jilha sampurn mahiti

मित्रांनो कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अथांग समुद्र, हिरवेगार डोंगर आणि हापूस आंब्याचा गोडवा! या कोकणच्या सौंदर्यात भर टाकणारा सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे ‘रत्नागिरी’. ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक केंद्र आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांमुळे रत्नागिरीने जगाच्या नकाशावर आपली एक वेगळी ओळख…